विशेषत: मराठा समाजातील बहुसंख्य लोक लाखोन्च्या संखेत त्यांच्यातच स्वत:च्या एकत्र येत आहेत. नाही कोनि आयोजक किंवा जसे काही घटना व्यवस्थापक नाहित.
लोक त्यांच्या स्वत:च एक तारीख ठरवत निर्णय घेत आहेत आणि सोशल मीडिया आणि इतर मार्गाच्या माध्यमातुन जमत अहेत.
त्या त्या वविभागात आनि जिल्हास्ठरावर १ मोर्चा आयोजित करत आहे वा आपले निवेदन सरकारि व्यवस्थेला देत आहेत मुक मोर्चातुन अति शंतता प्रिय वातावरनात.
कुनाला हि ह्य मुक मोर्चांचा त्रास होत नाहि आहे किंवा हा कोनत्या हि विशेश समजाविरुध किंवा जाति विरुध नसुन तो मराठा समजाच्या मागण्यान साठि आहे.
हा मोर्चा १ क्रांतिकारक मोर्चा आहे असे मराठा समाज मानतो कारन हा कोनताहि
राजकिय नेत्याने किंवा कोनत्या संघट्नेने अयोजित केलेला मोर्चा नाहि तर हा मराठा समजतिलि
महिला,विध्यार्थि व एत्यदि लोकानि संघटित केलेला मोर्चा आहे उलट राजकरनि मंडळि ह्या मोर्च्याच्या शेवट्च्या रांगेत चालत आहेत.
कोपरडितिल क्रुत्याबद्द्ल त्या नराधामाना फाशि व्हावि हि सुधा आग्रहि मागनि आहे ह्या समाजाचि
"मराठा क्रांति मुक मोर्चा" १मराठालाखमराठा